महाराष्ट्रातील रात्रशाळांसाठी लवकरच नवे धोरण आणले जाणार
A new policy for night schools in Maharashtra will be introduced soon
महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षांत संकटात सापडलेल्या रात्रशाळांसाठी लवकरच नवे धोरण आणले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यासाठीचा एक जीआरही जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नसंच
हे पण वाचा :- ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नसंच
0 Comments