Boxed(True/False)

Header Ads

राज्यातील ९ वी आणि ११ वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर

राज्यातील ९ वी आणि ११ वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर

          महाराष्ट्र राज्यातील ९ वी आणि ११वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील ९वी आणि ११वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी प्राप्त होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी ट्वीट करुन दिली आहे.



          तुम्हाला राज्यातील ९ वी आणि ११ वीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

Post a Comment

0 Comments